Tuesday, November 11, 2014

जातिगत जनगणना के फायदे



जातिगत जनगणना के फायदे ………

१)अगर जातिगत जनगणना हो जाती है तो यह पता चल जाएगा की किस जात की कितनी संख्या है ,और उसको उस अनुपात में आरक्षण द्वारा सरकारी नौकरी दे दी जायेगी ,ताकि सभी जातियों की बेरोजगारी दूर की जा सके !!
२)जातिगत जनगणना से यह जानकारी मिल जायेगी की कौन सी जात कितनी पढ़ी लिखी है और कौन से जात में कितने अनपढ़ है ताकि उन जातियों को विशेष रूप से एजुकेशन लेने के लिए प्रेरित किया जाय और उनकी अशिक्षा दूर की जा सके !!
३)जातिगत जनगणना से OBC की सही आबादी मालुम हो जायेगी ताकि बार बार हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में बैठे ब्राह्मण यह न बोल सके की हमें ओबीसी की सही आबादी नहीं मालुम है इसलिए उनको रिजर्वेशन कितना दिया जाय यह हम नहीं कह सकते
4)जातिगत जनगणना से तह भी पता चल जाएगा की किस जातियों में कितने IAS IPS IRS IFS कितने टीचर कितने लेक्चरर कितने vice चांसलर है और कितने झाड़ू खाते में है कितने टेम्परेरी है कितने परमानेंट जॉब वाले है ताकि सारी असलियत सामने आ जाए की कौन सी जात का कब्ज्जा कहा है और कौन सी जात कहा कहा से गायब है !!
५)जातिगत जनगणना से सबसे ज्यादा फायदा 52% से जयादा आबादी वाले ओबीसी को होगा क्योकि संख्या मालूम होने पर ही वो उसी अनुपात में भारत के बजट में अपनी भागीदारी माग पायेगा ,मतलब अगर 20 लाख करोड़ का बजट है तो उसके हिस्से में 11 लाख करोड़ रुपये आयेंगे
६)जातिगत जनगणना से यह भी पता चल जाएगा की कौन सी जातियों में महिलाए ज्यादा है और कौन सी जातियों में महिलाए कम है ,किस जात में बूढ़े ज्यादा है किस जात में बच्चे ज्यादा है ताकि उस हिसाब से कन्या भ्रूण ह्त्या ,बच्चो का कुपोषण रोका जा सके
7) जातिगत जनगणना में यह भी पता चल जाएगा की किस जात के पास पक्का मकान है और किस जात के लोग फुटपाथ पर सोकर जीवन बिता रहे है ताकि गरीब और पिछड़ी जातियों को पक्के मकानों का बंदोबस्त किया जा सके
८) जातिगत जनगणना में यह भी पता चल जाएगा की किस जात के पास कितनी खेती है कितनी प्रोपर्टी है और कौन सी जात भुखमरी से मर रही है ताकि उन जातियों की दशा सुधारने के लिए अलग से बजट का प्रावधान किया जा सके
९)जातिगत जनगणना से सभी जातियों को आर्थिक सामाजिक भौगोलिक स्तिथि का सही आकलन हो पायेगा
१०) जातिगत जनगणना भारत में समानता स्थापित कर सभी लोगो को उनकी सभी प्राकृतिक और भौगोलिक संपदाओ में बराबर की भागीदारी सुनिश्चित करेगा !!
-डॉ सुनील अहीर (यादव)

Monday, November 10, 2014

OBC की जातियों का असली संवैधानिक जन्मदाता ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' की है

OBC की जातियों का असली संवैधानिक जन्मदाता ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' की है !!
आज तक ब्राह्मणों ने इस बात को छुपाये रख्खा ,पर मै आपलोगों को बताता हु ,और वो भी सबूत के साथ ,
1) 1928 में बोम्बे प्रान्त के गवर्नर ने स्टार्ट नाम के एक अधिकारी की अध्यक्षता में पिछड़ी जातियों के लिए एक कमिटी नियुक्त की थी ! इस कमिटी में ''डॉ. बाबा साहेब आम्बेडकर'' ने ''शुद्र वर्ण'' से जुडी जातियों के लिए " OTHER BACKWARD CASTE " शब्द का उपयोग सब से प्रथम किया था, इसी शब्द का शोर्टफॉर्म ओबीसी है, जिसकोसामाजिक और शैक्षिक रूप से पिछड़ी हुई जाति के रूप में आज हम पहेचानते है और उनको पिछड़ी जाति या ओबीसी कहते है.
2) स्टार्ट कमिटी के समक्ष अपनी बात रखते हुवे ''डॉ. बाबा साहेब आम्बेडकर'' ने देश की जनसंख्या को तीन भाग में बांटा था.
- - - -(1) अपरकास्ट(Upercast) जिसमे ब्राह्मण, क्षत्रिय-राजपूत और वैश्य जैसी उच्च वर्ण जातियां आती थी.
- - - -(2) बेकवर्ड र्कास्ट(Backward cast) जिसमे सबसे पिछड़ी और अछूत बनायीं गई जातियां और आदिवासी समुदाय की जातियां को समाविष्ट की गई थी.
- - - -(३) जो जातियां बेकवर्ड कास्ट और अपर कास्ट के बिच में आती थी ऐसी शुद्र वर्ण की मानी गई जातियो के लिए Other backward cast शब्द का प्रयोग किया गया था, जिसको शोर्टफॉर्म में हम ओबीसी कहते है.
3)आगे चलकर ''डॉ बाबासाहब अम्बेडकर'' ने ही भारत के संविधान में कांग्रेस और गांधी के विरोध के बावजूद ओबीसी को भारत के संविधान में जगह दी ,
और संविधान की कलम 340 के अनुसार राष्ट्रपति एक कमीशन नियुक्त करेंगे और कमीशन ओबीसी जातियों की पहेचान करके उनके विकास के लिए जो शिफारिशों करेगा उनको अमल में लाने की व्यवस्था की !!
.4) और संविधान की कलम 15-(4), 16(4) के अनुसार ओबीसी जातियों के सरकारी तन्त्र में पर्याप्त प्रतिनिधित्व के लिए सरकार उचित कदम उठाने की भी व्यवस्था बाबासाहब ने भारतीय संविधान में किया !!
लेकिन अफ़सोस शासन और प्रशासन में प्रभुत्व जमाये बैठे कांग्रेस बीजेपी के ब्रह्म्न्वादियो और जातिवादियो ने ओबीसी के लिए नियुक्त ''काका कालेलकर कमीशन रिपोर्ट1953-1955 के रिपोर्ट''' को संसद के समक्ष भी नहीं रखा और ''कालेलकर कमीशन रिपोर्ट'' को कभी भी मान्यता नहीं दी या लागु भी नहीं किया.
5)फिर मजबूरी में 1978 में केन्द्र सरकार ने ओबीसी के लिए दूसरा कमीशन बीपी मंडल की अध्यक्षता में नियुक्त किया. मंडल कमीशन रिपोर्ट-1980 को भी सत्ता मे प्रभुत्व जमाये बैठे ब्राह्मण और ब्राह्मणवादी लोगो ने लागु करने की जरुरत नहीं समझी और 1989 तक मंडल रिपोर्ट सचिवालय की अलमारी में धुल खाते रहा.
6)7 अगस्त 1990 के दिन केन्द्र सरकार ने मजबूरी में देश के 52 % ओबीसी समुदाय के लिए मंडल कमीशन की सिफ़ारीश अनुसार केन्द्रीय नौकरियों में सिर्फ 27 % ओबीसी आरक्षण लागु करने की घोषणा की, जिसके विरोध में ब्राह्मणों ने देशभर में ''मंडल आंदोलन'' प्रारंभ किया.और बाबरी मस्जिद किया देश में भयंकर दंगे करवाए ,जिसमे पिछड़ी जात के लोग भरी संख्या में मारे गए !!
7) मंडल कमिसन को घसीटकर ब्राह्मण कोर्ट ले गए जहा सुप्रीम कोर्ट में बैठे ब्राह्मणों ने ''क्रीमीलेयर '' का प्रावधान कर ओबीसी को मंडल कमिसन के लाफ से वंचित कर दिया !!
8)मंडल कमीशन की दूसरी सिफारिश शिक्षा मे 27 % आरक्षण देरी से 2006-7 मे लागु किया गया.
9) ओबीसी को रिजर्वेशन इन प्रमोसन आज भी लागू नहीं है !!
10) बाबासाहब अम्बेडकर ही भारतीय इतिहास का वो नेता है ,जिसने ओबीसी के रिजर्वेशन के लिए अपने केन्द्रीय मंत्री पद को लात मार दी थी !!

Sunday, September 28, 2014

आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे

भारतातील दलित समाजाची उन्नति करने म्हणजे त्यांच्या अन्न,वस्त्र व निवार्याची सोय करून पुर्विप्रमानेच त्याना उच्च वर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगति खूंटून त्याना दुसर्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करने, चालु समाजपध्द्तिमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपने लुबडन्यात आले आहे. त्याचे त्यांच्या स्वता:च्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे याची त्याना जाणीव करून देने हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे.
'उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरिज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे.'
संदर्भ- जनता, २२ सप्टेम्बर १९५१
- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
-------------------------------------
Like 

Monday, September 22, 2014

जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!


जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!

जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म (धम्म) देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणाल तर चुकीच नाही होणार याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . बौद्ध धम्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि तथागातालाच आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे.
अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director स्टीव्ह जॉब होता. अलीकडच्या काळात त्याच निधन झाल . पण पूर्वी सतत अपयश पाहून खचलेल्या स्टीव्ह जॉब ने बुद्धाविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेला स्टीव्ह बुद्ध विचारांना शरण आला . अपयशाने खचलेला स्टीव्ह बौद्ध धम्माच्या सिद्धांताने एव्हढा बदलून गेला कि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान तो वाचू लागला . बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्याला बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण आणि मार्ग सापडला . बुद्धाने सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याला एव्हढी भावली कि Apple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती जेव्हा तो परत आपल्या देशात अमेरिकेला गेला तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली आणि microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक मिळविला त्याचे श्रेय त्याने फक्त तथागत गौतम बुद्धालाच दिले.
जगातील atomic model अर्थात अणु संरचना नील बोहर आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतो तरीही त्यांनी प्रताक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला पण २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाही अनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते . Niel Bohr Stated that “ In Atomic Model built by the centrally situated nucleus and revolving electron around it “ तथागत हि शिष्यांना उपदेश करताना Atomic Model सांगतात केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण घेवाण होत असते . याचाच अर्थ हा आहे कि नील बोहर च्याही अगोदर हि रचना तथागताने मांडलेली होती म्हणून नील बोहर सारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतो . ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असेल किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल . The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force . बुद्धानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात उल्लेख केला आहे.
अल्बर्ट आईनस्टाइन ने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . तथागत म्हणतात मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या , चाचपणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्यमत बघा . यातच सापेक्षवादाचा सिद्धांत आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतो Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे. Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते त्याच क्षमन कधीच होत नाही भूतलावर त्याचे भांडार जेव्हडे आहे ,तेव्हडेच राहते त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही . हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system .
Newton चे संशोधन बुद्ध धम्माच्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं . काही प्रसिद्ध वैज्ञानिकांची मते खालील प्रमाणे आहेत..
The main achievement of the success of the twentieth century scientists in transcending the three dimensional barrier is acquiring a more realistic understanding of nature and natural phenomena. Twentieth century transcended science enables us to scientifically confirm that such concepts as impermanence, rebirth, telepathy and selflessness taught by the Buddha are true phenomena of nature which are beyond three spatial dimentions and therefore beyond classical science.
Derek Parfit of Oxford University (probably the world's most important living philosopher) accepts the Buddhist view of life and selflessness. He believes that his acceptance of selflessness which was inspired by split brain research, has liberated him from the prison of self. He says,
"When I believed that my existence was such a further fact, I seemed imprisoned in myself. My life seemed like a glass tunnel, through which I was moving faster every year, and at the end of which there was darkness. When I changed my view, the walls of my glass tunnel disappeared. I now live in the open air."
Derek Parfit, Fritj of Capra (the well known Nuclear Physicist) and Gary Zukav accept the Buddhist view of matter and believes in the need to liberate ourselves from the prison of material particles.
Albert Einstein regarded as the father of the theory of relativity says,
"Individual existence impresses him as a sort of prison and he wants to experience the universe as a single cosmic whole. The beginnings of cosmic religious feeling already appear at an early stage of development, as an example in the Psalms of David and in some of the Prophets. Buddhism, as we have learned especially from the wonderful writings of Schopenhaur, contains a much stronger element of this."
Niels Bohr who developed the presently accepted model of the atom together with Earnest Rutherford says,
"For a parallel to the lesson of atomic theory….. (we must turn) to those kind of epistemological problems with which already thinkers like the Buddha and Lao Tzu have been confronted, when trying to harmonize our position as spectators and actors in the drama of existence."
The most eminent Nuclear Physicist, Robert Oppenheimer, who produced the first atom bomb says,
"The general notions about human understanding … which are illustrated by discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of, or new. Even in our own culture they have a history, and in Buddhist thought a more considerable and central place. What we shall find is an exemplification, an encouragement and a refinement of old wisdom." - Robert Oppenheimer.
वर उल्लेखलेल्या nuclear bomb theory मध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे याच कारण हेच कि तथागताने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आचरणाला महत्व दिले तसाच अखिल मानवजातीला बाह्य शक्ती अर्थात आज जो elian किवा परग्रहावरील संभावित असणाऱ्या सजीवाबद्दल जे संशोधन अमेरिका आणि NASA द्वारे सुरु आहे त्याचेही मत बौद्ध मतात आढळते म्हणून अणुशक्ती प्रयोगाला पोखरण मध्ये "बुद्ध हसला " हे नाव देण्यात आले . अमेरिकेच्या संरक्षण दलातील सैनिकांच्या गणवेशावर वर बुद्धाचे प्रतिक असण्याचे हेच कारण आहे .
याही पुढे आपण गेलो तर Biology अर्थात जीवशास्त्र पण सर्वात अगोदर सांगणारे तथागत होते आणि human reproductive system तथगताने विशद केलेली आहे cell अर्थात पेशीचे formation कसे होते तेही सांगितलेलं आहे याचही एक उदाहरण म्हणजे जेव्हा शिष्य यश तथागातला विचारतो कि मानवाचा जन्म आणि उत्पत्ती कशी होते तेव्हा तथागत आईच्या गर्भात वाढणाऱ्या fetus अर्थात गर्भाच्या cell चे विश्लेषण करून कोणत्या लेयर पासून नाक, कान,मेंदू ,डोळे , इ . अवयवाचे वर्णन करतात . मेंडेल ने जो अनुवांशिक अर्थात hereditary law सांगितला कि The character from parent can transmitted from one generation to another generation तेच तथागत गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी पुर्नजन्म आहे का ? यावर पुर्नजन्म आहे पण तो जसा जीव तसाच निर्माण होणार नाही त्याचे घटक मिळून जीव तयार होईल हे सांगतात म्हणजेच अनुवांशिक गुणधर्म एका पिढी कडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात हे सांगणारे प्रथम संशोधक तथागत आहेत .
याचाच फलित म्हणजे जीवक सारखे वैद्यक तथागताचे शिष्य होऊन गेले आणि नंतर नागार्जुन सारखे आयुर्वेदाचार्य तथागतामुळेच जगाला मिळाले . माझा एव्हढ्या मेहनतीने लिहून सांगण्याचा उद्देश हाच कि जगात बौद्ध धम्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही . तथागत गौतम बुद्ध नुसते महान बुद्ध नसून एक अष्टपैलू महान तत्ववेत्ते आणि जगातील प्रथम संशोधक , शास्रज्ञ , वैद्यक बहुआयामी supernatural शक्ती होऊन गेलेत आणि बौद्ध धम्मात बाबासाहेबांनी आम्हाला आणून खूप मोठे उपकार आपल्यावर केलेले आहे . बौद्ध धम्माचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
लेखं- प्रवीण जाधव , अप्स इन्फोटेक. Pravin Jadhao

Tuesday, June 17, 2014

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

"वाचाल तर विचार कराल विचार कराल तर वाचाल''
रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ... डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बासाहेबांच्या पुस्तकावरआधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ... सन १९१५ साली "प्राचीन भारतीय अर्थनीती" (Ancient Indian Commerce) या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६ साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा प्रबंध कोलंबिया द्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स या कंपनी ने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (the evolution of provincial finance in british india ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. विद्यापीठाने अधिकृत पणे doctor of philosophy हा किताब बहाल केला. सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " ( the problem the rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) हि पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे खोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर टाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास, विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४ - २५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रोयल समिती" नेमली होती,त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात;या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले,या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे,चलनाचा मानदंड काय असावा. संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण, जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे,महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक,अर्थशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. Read "Statement of Evidence to the royal Commission On Indian Currency" १९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती ; याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली; याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने डौलाने उभी आहे. भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट ने दिले आहे परंतु बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.
जय भीम ! जय भारत !!

Monday, June 2, 2014

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर …



शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण
होता ?…. इब्राहीम खान
…. ,शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण
होता ?…दौलत खान
…,शिवाजी महाराजांच्या घोड-
दलाचा प्रमुख कोण होता ?…. सिद्दी हिलाल
…,शिवाजी महाराजांचा पहिला सर-
सेनापती कोण होता ?
…. नूर खान ,…. शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला … मदारी मेहतर…. मुसलमान …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ….
काझी हैदर
हा हि मुसलमान …। शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र
उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद
हा हि मुसलमान ……
आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून
देणारा…
रुस्तुमे जमाल हा हि मुसलमान…। एवढे जर मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू
शकतात तर
शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू
शकतात
काय ?…। शिवाजी महाराजांचे 3 1 बॉडी गार्ड
होते
त्या पैकी 1 0 मुसलमान होते … आणि बॉडी गार्ड
काय करू
शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा ….
शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद
पाडली नाही । एक
हि कुराण जाळले नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे
जगदीश्वराचे
मंदिर बांधले …महाराजांनी मंत्र्याला विचारले
जगदीश्वराचे
मंदिर बांधले पण माज्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?… मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक
दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ……
जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले
मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय
म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत
त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले
…. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्य
ाने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे
सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे
स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे
त्याची कबर
बांधली …. शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …
जय शिवाजी ..16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .

Wednesday, May 7, 2014

यशाचा पासवर्ड !!!





यशाचा पासवर्ड !!!
राजर्षी शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी आला. मी साऱ्या विद्या जाणतो. मी आपलं अचूक भविष्य सांगतो. असं तो राजर्षींना सांगू लागला. त्याला थांबवत राजर्षी म्हणाले, माझं भविष्य नंतर बघू. आपण जर एवढे भविष्यज्ञानी आहात, तर मला तुमचंच आजचं भविष्य सांगा ?

तसा तो ज्योतिषी म्हणाला, 'महाराज, आज माझा दिवस अत्यंत शुभ आहे. मान-मरातब-सन्मान मिळण्याचा आज मला योग आहे. अत्यंत आनंदी असा माझ्यासाठी हा आजचा सर्वोत्तम दिवस आहे !

एवढ ऐकल नि राजर्षि कडाडले, या ज्योतिषाला ताबडतोब इथंच चाबकाचे पन्नास फटके मारा !

ज्योतिषी गयावया करत राहिला, पण त्याला चाबकाचे पन्नास फटके पडले आणि मग राजर्षी म्हणाले, "ज्योतिषीबुवा आज तुमच्यासाठी मान-मरातब-सन्मानाचा शुभ दिवस होता. मग ? तुमचं भविष्य खोट कसं ठरलं ?" ज्योतिषी फक्त मान खाली घालून चुळबुळत राहिला, राजर्षी म्हणाले, "ज्याला स्वतःच पुढच्या क्षणाच भविष्य माहिती नाही, तो इतरांच्या आयुष्याचं भविष्य काय सांगणार ? इतरांचं नशीब घडवणारे तुम्ही तुमचं नशीब घडवायचं सोडून दारोदार असे दक्षिणेच्या गिन्न्या गोळा करत हिंडला नसता !"

लक्षात ठेवा, भविष्य तळहातांवरच्या रेषांवर नाही. मनगटाच्या पराक्रमावरच घडवता येत. नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वतःवर भरोसा ठेवा. कर्तुत्वावर विश्वास ठेवा. यश मिळेलच !

Wednesday, April 16, 2014

Congress is more dangerous than BJP

In this interview You will get focus on below point. 1. Action and Reaction? 2. Congress is more dangerous than BJP 3. Who and Why doing Bomb blast in india? 4. what is "Andolan" how it's run?

Reservation and OBC

Thursday, April 3, 2014

भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया नहीं। सुप्रीम कोर्ट ने अधिकार दिया था उसे भारत सरकार ने छीन लिया।

भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया ऐसा प्रचार करना और परीक्षा लेनेसे मना करना इसका मतलब है भारत सरकार ने शिक्षा का अधिकार दिया नहीं। सुप्रीम कोर्ट ने अधिकार दिया था उसे भारत सरकार ने छीन लिया।

waman meshram - dhurt lala kejriwal

Monday, March 31, 2014

मीडिया के पक्षपात का भंडा फोड़ !!


आज का टॉपिक :-मीडिया के पक्षपात का भंडा फोड़ !!
साथियों जैसा की हम रोजाना देखते है कि बी.एस.पी के समाचार ये मिडिया बहुत कम देता है जो भी देता है उसमें भी इनका नेगिटीव पॉइंट होता है!!जबकि कोंग्रेस, बीजेपी,आप कि दिन भर जय जय कार करते रहते है!!आप कोई भी टीवी चेनल लगाकर देख् लीजिए कोई मोदी की बढ़ाई कोई केजरीवाल की कोई राहुल गाँधी की ..लेकिन आजतक बी.एस.पी ओर मायावती जी की कभी नही सुनी!!
अभी जैसा इलेक्शन का दौर है तो मीडिया प्रधानमन्त्री उमीद्वारो के बारे में दिखाता है उनके उमीद्वार है मोदी,केजरावाल,राहुल गाँधी उसके बाद कभी कबार गलती से मुलायम सिंह ओर कुछ दुसरे भी!!चलो मोदी उमीद्वार है राहुल गाँधी भी है लेकिन केजरीवाल क्यू है?
ऎसा केजरीवाल ने क्या कर दिया जो उसे इतना हीरो बना दिया गया है जबकि देश में तीसरे नंबर कि पार्टी बी.एस.पी का कही भी नामों निशान नही मीडिया में मायावती जी को पी.एम उमीद्वार बताने से भी इनको डर लगता है जबकि केजरीवाल जैसों को बताते है!!क्या केजरावाल ने बी.एस.पी से ज्यादा वोट इस देश में हासिल किए ज्यादा सीटें हासिल की क्या?केजरीवाल एक बार दिल्ली का सी.एम बना है जबकि बहन जी 4 बार उतर प्रदेश जेसे विशाल राज्य की सी.एम बनी है!!आप ने सिर्फ़ दिल्ली में सीटें हासिल कि है जबकि बी.एस.पी ने उतरप्रदेश,राजस्थान,मध्यप्रदेश,हरियाणा,छतिसगढ़,पंजाब,उतरांचल जेसे कई राज्यों में बी.एस.पी ने सीटें जीती है क्या वो कुछ नही है क्या केजरीवाल की दिल्ली कि सीटें बी.एस.पी की टोटल सीटों से ज्यादा है!!बहन जी ने 4 बार यु.पी को अच्छी सरकार ओर अच्छा प्रशासन दिया जबकि केजरीवाल ने सिर्फ़ 49 दिन नौटंकी की है दिल्ली कि सड़कों पर!!
इसका क्या कारण है कि केजरीवाल को हीरो बना दिया गया!!क्या वो मीडिया को प्यारा है या कोई ओर चक्कर है!!आप किसी भी न्यूज़ को उठाकर देख् लीजिए केजरीवाल मोदी राहुल के अलावा कोई नही..ओर उमीद्वारो कि लिस्ट भी सिर्फ़ इन तीनों पार्टियों की है बी.एस.पी को अन्य में रखते है जबकि केजरीवाल को हीरो बना दिया!! सर्वे में भी इन्हीं को जगह ..यु.पी जेसे एरिया में कोंग्रेस बिजेपी पिछले 22 सालों से तरस रही है वहा मिडिया मोदी कि लहर ओर केजरीवाल को स्पोर्ट करने कि बात कर रहा है इसका मतलब साफ़ है कि मीडिया कोंग्रेस बीजेपी ओर आप के अलावा इस देश में किसी कि सरकार नही चाहते है!!यु.पी में बसपा सपा पिछले 22 सालों से आगे है लेकिन मीडिया को आजतक नजर नही आए जबकि बीजेपी ओर केजरीवाल बढा जल्दी नजर आ गए!मीडिया वालों आपको इन तीनो पार्टियों को ही स्पोर्ट करना है तो सीधा करे हमे कोई दिक्कत नही पर ढोंग ना करे....एक बार करके देखे फिर बताते है की कैसे सबकी लहर ओर हवा गायब होती है!!मोदी की केजरीवाल की हर रेल्लि का लाइव टेलीकास्ट ओर अखबारों में मैन सुर्खियों में जबकि बी.एस.पी का एक छोटे से कोने चार लाइन की खबर वो भी अपने तरीके से!!
मिडिया के अभी मैंन दो हीरो चल रहे है मोदी,केजरीवाल ओर तीसरा राहुल गाँधी ..इनके अलावा किसी के लिए कोई जगह नही...
साथियों हमे अपना मीडिया ख़ुद बनना है..ओर ज्यादा से ज्यादा सीटें बी.एस.पी को दिलवाए संसद में भेजना है ओर इन सबको दिखाना है कि बी.एस.पी को नजर अंदाज़ करना मतलब क्या है ?साथियों घर घर जाकर बी.एस.पी कि विचारधारा फेलये ओर सभी समाजों धर्मो से अपील करे कि अपना कीमती वोट सिर्फ़ बसपा को दीजिये सबको देख् लिया अब एक बार हमको भी देख् लीजिए ऑप्शन है आपके पास बस चुनने की देरी है!!सो सभी धर्म,समाझाउआ से विनती है कि बी.एस.पी को वोट करे!!
के.के.सिंह गेंवा

विश्व इतिहास का सबसे बड़ा और सबसे लंबे समय तक चलने वाला घोटाला


भक्तों ने देवी-देवताओं के लिए जो माल चढ़ाया, अगर वह
देवी-देवताओं तक नहीं पहुंचा तो यह विश्व इतिहास का सबसे
बड़ा और सबसे लंबे समय तक चलने वाला घोटाला होगा.
पिछले 3500 सालों से लेकर आज की तारीख तक
का दुनिया का सबसे बड़ा घोटाला है: दान-दक्षिणा घोटाला.
भगवान का कहना है कि इतने सालों में हमारे द्वारा चढ़ाये गए
फल, दूध, चुनरी, नारियल, लंगोट, पैसा, चादर, गहने, सोना-
चांदी, तेल-तिल का दान तो क्या, एक
फूटी कौड़ी भी अभी तक उसके पास
नहीं पहुँची. भगवान
की स्थिति बहुत दयनीय है और उसने निर्णय लिया है
कि उसके नाम पर मंदिर के अंदर बैठकर उसकी दलाली और
कमीशन-एजेंटगिरीकरने वाले लोगों पर वो केस करेगा. मुझे
भगवान से पूरी सहानुभूति है.. प्रभु आप संघर्ष करो, हम
तुम्हारे साथ हैं !
जो लोग देवी देवाताओं में विश्वास रखते है, उनका यह
भी विश्वास है कि विश्व की निर्मिती देवी-देवाताओं ने
की है.
यानी धरती पर जो कुछ भी है उसे देवी-देवाताओं ने
बनाया है.
अगर यह सब चीजें देवी-देवाताओं ने ही मनुष्य और
प्राणी के लिए ही निस्वार्थ भाव से बनाया है,
तो भला मनुष्य देवी-देवाताओं की बनाई चीजें देवी-देवाताओं
को ही प्रसाद-भेंट के रूप में कैसे चढ़ा सकता है?
उन्हें उनकी बनाई हुई चीजें उन्हे ही वापस देकर उनसे अधिक
की मांग कैसे कर सकता है? जबकि उनके अनुसार इनमें से
एक भी चीज मनुष्य की पैदा की हुई नहीं है.
अजीब लॉजिक ह

Thursday, March 27, 2014

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!




वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!

जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे...


कायदा या विषयावरील - ५०००

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

धर्म या विषयावरील - २०००

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

Monday, March 24, 2014

देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....




एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झालेः

गाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे ?
लोक - हो जी.....
गाडगेबाबा - आता काय करान?
लोक - देव आणून बसपू जी....
गाडगेबाबा - देव आनान कुठून?
लोक - बाजारातून.....
गाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून? इकत का फुकट?
लोक - इकत....
गाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते? थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले ? बरं आणला कत, मग काय करान ?
लोक - देवाची आंघोय करून देऊ जी....
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत? वा रे तुमचा देव ! बरं, मग काय करान ?
लोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात
गाडगेबाबा - काहून?
लोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी.
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे? म्हणून म्हनते, "देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....!!!"

Wednesday, March 19, 2014

जगातील एकुन बौध्द



जगाच्या पाठीवर इस्लाम आणिख्रिश्चन या दोन महाशक्ती आहेत.
या दोघाच्या युध्दात तिसरी शक्ती
निर्णायक ठरणार आहे.ती तिसरी
शक्ती म्हणजे बौध्द शक्ती.

जगातील एकुन बौध्द धर्मियां
पैकी ९८ टक्के लोक आशिया खंडात
राहतात.बौध्दाची लोकसंख्या जगभर
पसरली आहे.जगातील धार्मिक आधा-
रावरील लोकसंख्येच्या आधारे बौध्द
लोकसंख्या ४ था क्रमांक आहे. काही
निरीक्षकांच्या मते,हिंदु आणि बौध्दां-
ची लोकसंख्या एकञ केल्यास ती
लोकसंख्या दुस-या क्रमांकावर जाते.

जगातील पाचही खंडात बौध्द
धर्माचे अनुयायी आढळतात.यापैकी
बौध्द धर्मियांची जास्त लोकसंख्या
आशिया खंडात आहे.लोकसंख्येच्या
सारणीवरुन असे लक्षात येते की
जगातील सर्वात जास्त बौध्दाची लोक
संख्या ३९,१८,९४,१४३ असुन तिची
एकून लोकसंख्येशी टक्केवारी ३०
टक्के आहे.चीन,जपान,थायलंड,म्यान-
मार,दक्षिन कोरीया,मलेशिया या
देशात बौध्दधर्मीयांची संख्या जास्त
आहे.विशेषतःथायलंड,कंबोडीया,
मगोलिया आणि म्यानमार या देशात
९० टक्क्याहून अधिक लोकसंख्या
बौध्दांची आहे.

आशिया खंडातील अनेक देशा-
मध्ये बौध्द धर्माला अधिकृत शास-
किय धर्माचा दर्जा प्राप्त झाला आहे.
त्यामुळे त्या धर्माला शासनाचा पाठी-
बा देखील आहे.अलीकडे पाश्चिमात्य
देशातील बौध्दधर्मियांनी संख्या वाढत
असुन त्याच्याकडे वैज्ञानिक आणि
प्रगतीशील म्हणुन पाहीले जाते.अमेरी-
केसारख्या प्रगतीशील देशात बौध्दंची
लोकसंख्या ३० लक्ष आहे.

जगाच्या पाठीवरील देशांमध्ये
बौध्दांच्या लोकसंख्येशी ही स्थिती
असताना भारतात माञ निराशाजनक
स्थिती आहे. भारतात बौध्दधर्मियांची
संख्या एकून लोकसंख्येच्या,०.७टक्के
आहे.एकून बौध्दांची लोकसंख्या
असलेल्या देशाच्या तुलनेत भारताचा
१० वा क्रमांक आहे. जगातील काही
देशामध्ये ९० टक्क्याच्यावर लोकसं-
ख्या आहे आणि भारतात त्याचे प्रमाण
०.७ टक्के आहे याचा अर्थ अमेरीका
या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
बौध्दांची लोकसंख्या १ टक्के आहे.
अमेरीकेपेक्षाही भारतात बौध्दांची
टक्केवारी कमी असणे ही चिंतेची
बाब आहे.

जागतीक पातळीवर बौध्दांची
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.जगात
बौध्दांची संख्या ७० कोटी असल्याचे
दाखवित असेल तरी प्रत्यक्षात ती
संख्या १ अब्ज ६० कोटी असल्याचे
म्हटले जाते याचा अर्थ ख्रिश्चनांच्या
लोकसंख्येनंतर दुस-या क्रमांकावर
बौध्दांचा क्रमांक लागतो.ख्रिश्चन आणि
मुस्लिम यांच्या तुलनेत बौध्दांची
संख्या वाढविणे हे जागतिक हिताचे
आहे.जगाला युध्दापासुन परावृत
करण्यासाठी बौध्दधम्माचा वृध्दिगत
आणि विस्तारीत करणे ,ही काळाची
गरज आहे

Wednesday, March 12, 2014

सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम??




सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम??


सरकारी शाळेत गणपती, सरस्वती, गजानन महाराज, येशू, अल्ला, किवा कोणत्याही धर्मीयांच्या देव-देवतांच्या फोटोचे काय काम?? आम्हा सत्यशोधक शिक्षकांच्या भावना यामुळे दुखवतात... धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आमचा सरस्वतीला विरोध नाही मात्र सरस्वतीला शाळेत ठेवण्याला विरोध आहे.... सावित्रीमाईला न्याय मिळत नाही. तुमचे देव तुमच्या देव्हारयातच ठेवा.. शाळेत देशभक्ती शिकवा गुरुजी देवभक्ती नव्हे... धार्मिक व देवावरील विश्वास दृढ करणाऱ्या बोधकथा सांगून तुम्ही अतिरेकच करत आहात... अशा प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार... सत्यशोधक शिक्षकांनी याचिका दाखल करून हा धार्मिक उन्माद थांबवला पाहिजे..


आम्ही भारतीय आहोत हो गुरुजी... आजचे गुरुजी त्यांचे स्वःतचे विचार(धार्मिक) मुलांमध्ये परिपाठातून रुजवतात.. श्लोक.. स्त्रोत.. प्रार्थना.. यापेक्षा तुकोबांचे अभंग.. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता.. महात्मा फुलेंचे अखंड.. शालेय कविता पाढे यांचा परिपाठात समावेश केल्यामुळे मुले प्रगत होतील.. पण गुरुजी तुम्हाला नेमके हेच नको आहे.. मुले जास्तीत जास्त देवभोळे बनायला हवेतना.. पुरोगामी शिक्षक संघटना मुग गिळून गप्प आहेत.. आपण सर्वांनी जागृती करून या मंडळीना सवाल केला पाहिजे.. पावती फाडताना हा प्रश्न जरूर विचारा.. ही आपली सन्मानाची लढाई समजून.. सहकार्य करावे.. भारताचा कोणताही धर्म नाही.. आमचा तुमच्या धर्मालाही विरोध नाही.. पण शाळेतील देव-देवतेला विरोध आहे.. देवापेक्षा देश महत्वाचा.. शाळेत फक्त पुरोगामी व प्रगत शिक्षण दिले पाहिजे.. इत्तर गप्पा व्यर्थ.. जगातील प्रगत २०० विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ नसल्यामुळे शिक्षणतज्ञ "सरस्वतीचा" सन्मान...?? करावा तेवढा कमीच आहे !!

Thursday, March 6, 2014

बुद्ध धम्म व भारतीय संविधान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत



MUST READ..!!!

बुद्ध धम्म व
भारतीय संविधान
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जगाच्या नकाशावर भारत नावाचा एक नवीन देश उदयास आला.
ज्या देशाचा एक प्राचीन इतिहास होता,
एक सम्बुद्ध संस्कृती होती,
एक स्वतंत्र अशी ओळख होती.
ती ओळख म्हणजे भारत हा बुद्धांचा देश.
जग भारताला ओळखते ते
भगवान बुद्धांचा देश म्हणून.
सम्राट अशोकाचा देश म्हणून.

परंतु हजारो वर्ष ही
ओळख झाकोळली गेली.
तिचे कारण--
कधी मुघलाचे राज्य
तर कधी इंग्रजांचे.
त्यामुळे हजारो वर्षे
या भूमीतून
बुद्ध संस्कृती लोप पावली.

परंतु
हजारो वर्षांच्या गुलामीविरूद्ध
प्रथमच संघटीत संघर्ष झाल्यामुळे

१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.

*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते' हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर' असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग


*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला "रत्न "
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम' असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय....
जय भीम.

Sunday, March 2, 2014

म. जोतीराव फुले, डॉ.बाबा साहब और बहेन मायावती


डॉ.बाबा साहब ने महात्मा जोतीराव फुले के बारे मे कहा था.भारत के सामाजिक क्रांती के पितामह.
महात्मा जोतीराव फुले का मृत्यू १८९१ को हुवा और डॉ.बाबा साहब का जन्म १८९१ को हुवा
महात्मा जोतीराव फुले कि मुहमेंट छत्रपती शाहूमहाराज ने आगे बढाई. छत्रपती शाहूमहाराजने डॉ.बाबा साहब को अपना उत्तरदाइत्व बनाया.और ये मुहमेंट डॉ.बाबा साहब के हातो सोपदी.
डॉ.बाबा साहब का मृत्यू १९५६ को हुवा और बहेन मायावती का जन्म १९५६ को हुवा.
बाबा साहब कि मुहमेंट जो महात्मा जोतीराव फुले ने सुरु करवाई थी.वही मुहमेंट छत्रपती शाहूमहाराजने आगे बढाई. वही मुहमेंट मान्य.काशीराम ने.आगे बढाई और बहेन मायावती को अपना उत्तरदाइत्व बनाया.डॉ.बाबा साहब अक्सर बोला करते थे आप लोगो मे से प्रधानमंत्री मुझे देखणा है और बहेन मायावती भारत कि प्रधानमंत्री बन सकती है. (महात्मा जोतीराव फुले को मृत्यू १८९१ को हुवा और डॉ.बाबा साहब जन्म १८९१ को हुवा. डॉ.बाबा साहब मृत्यू १९५६ को हुवा और बहेन मायावती जन्म १९५६ को हुवा.) बसपा को वोट देकर.कुदरत के साथ चलो.बहेन मायावती को भारत कि प्रधानमंत्री बनाओ.कुदरत हमे दोबारा मोका नही देगी.महात्मा जोतीराव फुले से लेकर बहेन मायावती तक हमे कुदरत ने मोका दिया है .

ठेवा ध्येय व्यवस्था परिवर्तनाचे, सत्ता परिवर्तनाचे नाही 

Sunday, February 23, 2014

गाडगे बाबा

 
एकदा एका महाराला त्याच्या मुलाचे पत्र आले. अनाडी महार धावत गावातील ब्राम्हणाकडे (कुलकर्णी) जाऊन ते पत्र वाचायला दिले. ब्राम्हणाने त्याच्या गैरफायदा घेतला. "माझे लाकडं फोडून दे मगच वाचून दाखवतो." 
महाराने बरीच लाकडं फोडली तरी ब्राम्हणाने पत्र वाचून दाखवले नाही. महार विनंती करु लागला "काय लिहीले पत्रात? माझ्या पोरगा सुखी आहे ना हो?" 
बारीक लाकडे फुटली होती पण गाठी असलेली लाकडे फुटत नव्हती. महार घामाघुम झाला. त्याने प्यायला पाणी मागितले पण ब्राम्हणाने पाणी पाजले नाही. मनाला वाटेल त्या शिव्या दिल्या. शेवटी महार म्हणाला "वाचायचं नसेल तर नका वाचू. मी गाठी फोडणार नाही." तेव्हा ब्राम्हण म्हणाला" गाठी फोड तेव्हाच पत्र परत देतो." ब्राम्हणाचे वाक्य ऐकूण महार परतणारच तेव्हढ्यात गाडगे बाबा पाऊल सरकवत पढे सरकले त्यांनी तो तमाशा पाहिला. हातची काटी बाजुला ठेवुन कुर्हाड हातात घेतली. मोट्या कष्टाने गाठी फोडल्या. आणी मग ब्राम्हणावर नजर रोखुन त्याला दम भरला"दादाजी देता का नाही या महाराचे पत्र." 
असे होते गाडगे बाबा. 

पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरुन येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखुन टिळकाने बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकाचे अथनी चे भाषण बाबांना ठाव होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकाच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही ह्यातभर तुमची कापडं धुतली, ईस्त्री केली. तवा आम्ही कसा मार्गदर्शन करु? महाराज काय बी करा पण आम्हाला बी ब्राह्मण करा." 

गांधीने कित्येक सामाजिक आंदोलन बंद पाडुन स्वतच्या मनमर्जीचे निरर्थक आंदोलन चालविली. बाबांचे आंदोलन समाप्त करण्यासाठी गांधीने बाबांना भेट देण्याचा प्रयत्न केला. गांधीने निरोप पाठविला तेव्हा बाबा म्हणाले "मुझे क्या काम है उनसे. समाज का बहुत काम करना है. मेरे पास वक्त नही है." 
तेव्हा गांधीने नवीन उपाय आखला. मुम्बई प्रांताचे प्रोविंशियल मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर या आपल्या चेल्याला बाबांना भेटण्यास सांगितले. हा तोच खेर होता ज्याने कधीतरी बाबांवर ढोंगी असल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर त्याला बाबांची माफी मागावी लागली. बाबांच्या कार्याचे महत्त्व त्याला चांगलेच कळले. 

१४ जुलै १९४१ ला बाबांची प्रकृती ठिक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदामंत्री होते. आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्ली ला रवाना व्हायचे होते.बाबांच्या निरोप मिळताच त्यानी सर्व कामं बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी सह रुग्नालयात भेट द्यायला गेले. कोणाकडुन काही न घेणाय्रा बाबांनी बाबासाहेबांकडुन २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकिर. तुमचा एक मीनीट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." 
तेव्ह बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचे अधिकार मोठा आहे." 
या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रु होते. कारण असा प्रसंग पुन्हा जिवनात येणार नाही हे दोघेही जाणवत होते. 
आज २३ फेब्रुवारी, गाडगे बाबांची जयंती. बाबांना क्रांतिकारी प्रणाम.

Thursday, February 20, 2014

Introduction of "Sambhaji Brigade" and it's aim

ना ही हम आस्तिक है , ना ही हम नास्तिक है, हम तो स्वास्तिक है ।



स्वास्तिक ,  कौयुकि  हम सव्यंम पर विश्वास रखते है , "स्वस्तिक" ये बुद्ध का चिन्ह है 

Tuesday, February 18, 2014

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महराज यांच्या जयंती

 


रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महराज यांच्या जयंतीच्या सर्व बांधवांना 
खुप खुप हार्दिक शुभेच्छा....!

राजे शिवाजी अनेक लढाया लढले, शिवाजी महाराजांनी अनेक मोहीमा फत्ते केल्या. महाराजांनी लढाईस निघण्यापूर्वी अथवा मोहीमेवर जाण्यापूर्वी किल्ल्यावर सत्यनारायणाची पूजा घातली असा कुठे उल्लेख सापडत नाही. महाराजांनी ज्योतीष, भविष्य, ग्रह-तारे यांची स्थीती, शुभ वेळ-काळ असल्या भंपक गोष्टींवर जराही विश्वास ठेवला नाही. स्वराज्य ऊभारले ते स्वतःच्या इच्छाशक्तीवर, मनगटातल्या जोरावर आणि प्राणाला प्राण देणाऱ्या मर्द मावळ्यांच्या सोबतीनेच. शिवरायांचा धगधगता इतिहास प्रेरणादायक असताना त्यांच्या जयंतीदिनी जे प्रकार चालतात ते पहाता यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत असे म्हणावे वाटते. 
ज्या ब्राम्हणांनी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांच्याच वंशजांकडून शिवजयंतीदिनी सत्यणारायणाची पूजा घालणारे नतद्रष्ट राजांचा अपमान करत असतात.
राजांच्या जन्मतिथीचा वाद ही असाच निर्माण करण्यात आलाय. खरे शिवप्रेमी असाल तर शिवाजी महाराजांना असे धर्म-कर्मकांडात बांधून ठेवू नका. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा महान पराक्रम लोकांपर्यंत पोहचवा. 
रयतेच्या राजाची जयंती सर्व रयतेने कोणताही भेद-भाव ठेवता साजरी करावी.