
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण
होता ?…. इब्राहीम खान
…. ,शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण
होता ?…दौलत खान
…,शिवाजी महाराजांच्या घोड-
दलाचा प्रमुख कोण होता ?…. सिद्दी हिलाल
…,शिवाजी महाराजांचा पहिला सर-
सेनापती कोण होता ?
…. नूर खान ,…. शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला … मदारी मेहतर…. मुसलमान …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ….
काझी हैदर
हा हि मुसलमान …। शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र
उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद
हा हि मुसलमान ……
आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून
देणारा…
रुस्तुमे जमाल हा हि मुसलमान…। एवढे जर मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू
शकतात तर
शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू
शकतात
काय ?…। शिवाजी महाराजांचे 3 1 बॉडी गार्ड
होते
त्या पैकी 1 0 मुसलमान होते … आणि बॉडी गार्ड
काय करू
शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा ….
शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद
पाडली नाही । एक
हि कुराण जाळले नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे
जगदीश्वराचे
मंदिर बांधले …महाराजांनी मंत्र्याला विचारले
जगदीश्वराचे
मंदिर बांधले पण माज्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?… मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक
दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ……
जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले
मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय
म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत
त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले
…. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्य
ाने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे
सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे
स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे
त्याची कबर
बांधली …. शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली …
जय शिवाजी ..16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .
No comments :
Post a Comment