Tuesday, May 19, 2015

Books: Samgra waghmay of Phule

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Mahatma%20Phule%20Samgra%20Vanmay_5%20avruti.pdf




कृपया
msblc.maharashtra.gov.in
या वेब साइट ला आवश्य भेट द्या.
सदर वेबसाइट वर 444 पुस्तके Download करिता उपलब्ध आहेत.
म.फुले समग्र वाङमय, डाँ.बाबासाहेब आंबेडकर खंड 6,7,9,10,11,12.अन्नाभाऊ साठे निवडक वाङमय(१२१५ pages) लोकहितवादी.....इ.इ. कृपया त्याचा लाभ घ्यावा.
नक्की वाचा...
plz share...

Sunday, March 22, 2015

Words and its "Brahmnikarn"

1. Buddha = Brillent person  X  Buddhu = Murkh
2. Buddha Dhamma and Sangh X RSS    
3. Chivar Color X Bhagava zena: before this they have no color for Hindu
4. Bhagvan: This word 1st time used for bhagawan buddha and Brahman misguides people using for them



ध्यान रहे

ध्यान रहे की आप मेहनत करते हो तो आपको संसाधन जैसे घर.गाड़ी,शिक्षा,दवाई आदि मिलते हैं पर अगर आपका समाज संगठित होकर मेहनत करता है तो आपकी मेहनत की सुरक्षा होती है और आपसे आपकी कमाई कोई नहीं छीन सकता कोई आपपर जुलम नहीं कर सकता| हम कितना ऊपर पहुचेंगे ये इस बात पर तय होती है की हमारा समाज कितना सशक्त है| आप खुद परखें आप अपने समाज के और सवर्णों के दसवी फेल की दशा आज देखो और फिर ५ साल बाद देखना , बहुत फर्क मिलेगा| कोई देवी देवता कोई धर्म हमारा भला नहीं कर सकता, अगर कर सकते तो दो हज़ार सालों तक हर जुल्म की आह में हमारे समाज ने इन्हीं देवी देवता और भगवानों को पुकारा पर डॉ आंबेडकर के आने तक कुछ न हुआ, जुल्म बदस्तूर चालू रहे|डॉ आंबेडकर सूत्र “शिक्षित बनो, संगठित रहो, संगर्ष करो” ही है जिससे हमारा भला हो पाया है और होता रहेगा|

मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही


विद्यार्थी व तरूणांचे प्रेरणा स्थान क्रांतीविर भगतसिंग यांच्या बलीदान दिनानिमीत्त (23 मार्च 1931) त्यांच्या स्मृतीस विनम्र अभीवादन...!

आजच्या दिवशी म्हणजे दिनांक 23 मार्च,१९३१ रोजी स्वातंत्र्यवीर भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. त्यांना ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
"ज्यांना वाट चुकलेली पोरे म्हणतात, तीच पोरे क्रांती करतात...." विर भगतसिंग
फाशीवर चढवताना एक सरदार भगतसिगाना म्हणतो.माझ्याजवळ धर्मग्रथ आहे. आता तरी काहीतरी वाच. त्यावर भगतसिंग म्हणाले.
"आज,यावेळी जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल.मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही, ती मी आज केली तर तो म्हणेल की हा भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण आजवर मी तसा जगलो आहे.माझ्यावर कुणी असा आरोप करणार नाही की जन्मभर मी नास्तिक राहिलो पण अखेरच्या वेळी भितीपोटी आस्तिक झालो" या देशातील तरूणांनी शहीदे आजम भगतसिंह यांचा आदर्श घ्यावI

Wednesday, March 18, 2015

फूलों की सुगंध हवा के विपरीत नहीं जाती किंतु शील की सुगंध हवा के विपरीत भी जाती है

नमोबुध्दाय जयभीम ।
# तथागत भगवान बुध्द कहते हैं , फूलों की सुगंध हवा के विपरीत नहीं जाती और न ही चंदन की , न चमेली की और न ही तगर की किंतु शील की सुगंध हवा के विपरीत भी जाती है और सब दिशाओं में फैल भी जाती है ।इसलिए मानव को अपने अंदर शील गुण को समाहित करने का प्रयास करते रहना चाहिए जिससे उसके व्यक्तिव की सुगंध चारों ओर फैल जाये । 
# व्यक्ति धन का दान करता है , भोजन का दान करता है वस्तुओं का दान करता है समय कि दान करता है किंतु मानव कल्याण के लिए सबसे उत्तम धम्म दान होता है और धम्मपद का दान तो महादान होता है ।

Sunday, February 22, 2015

शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे



हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं. आजवर या पुस्तकाची 37 वेळा आवृत्ती छापाव्या लागल्या होत्या. आतापर्यंत 1.42 लाख प्रतींची विक्री झाली आहे तर आणखी पाच हजार पुस्तकांची मागणी नोंदवली गेली आहे

पानसरे दाम्पत्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातच हल्ला झाला होता. मात्र त्यानंतर म्हणजेच 17 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवाजी कोण होता? च्या तीन हजार प्रतींची विक्री झाल्याची माहिती लोकवाग्मय प्रकाशनने दिली आहे.